Shashikant Shinde : चुकीच्या कारभारामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था खालावली – शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल.
प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – महायुती सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे आणि घेत असलेल्या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे
